प्रशासनाकडून दिरंगाई : पाणी टंचाई निवारणासाठी आ. वैभव नाईक पुढे सरसावले…
कोळंब पाठोपाठ कुंभारमाठला स्वखर्चातून टँकरने पाणी पुरवठा ; ग्रामस्थांतून समाधान मालवण | कुणाल मांजरेकर पावसाळा लांबल्याने मालवण तालुक्यातील काही गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पाणी उपलब्ध होईपर्यंत आमदार वैभव नाईक यांनी तात्पुरती…