Category भारत

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मालवण प्रतिनिधी:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर १० एप्रिल रोजी येत आहे.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.गुरुवारी १० एप्रिल रोजी सकाळी ०६: ४५ वाजता अधिश निवासस्थान जुहू येथून मोटारीने मुंबई…

मालवण बाजारपेठे शहरात गांजा ओढल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

मालवण प्रतिनिधी शहरातील बाजारपेठ येथे गांजा ओढल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ६ एप्रिल रोजी रात्री उशिरा करण्यात आली.यात संशयित आरोपी म्हणून चिराग हरीश गावकर (वय -२१) रा. वायरी मालवण आणि युवराज शैलेंद्र चिंदरकर (वय- २३) रा.…

सिंधुदुर्ग विमानतळावरून १८ एप्रिल पासून मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमानसेवा सुरु होणार

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश ; अलायन्स कंपनी बरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु नवी दिल्ली : परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळा वरून येत्या १८ एप्रिल पासून एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत.…

वक्फ सुधारणा विधेयक संसदेत बहुमताने मंजूर ; मालवणात जल्लोष !

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाने व्यक्त केला आनंद मालवण | प्रतिनिधी : वक्फ सुधारणा विधेयक संसदेत बहुमताने मंजूर झाल्या नंतर मालवणात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात…

पश्चिम किनारपट्टीवरून निघालेल्या सीआयएसएफच्या कोस्टल सायक्लोथॉन रॅलीचे मालवणात स्वागत 

किनारी भागात सुरक्षितेविषयी जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली ; कन्याकुमारी येथे होणार समारोप मालवण : सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स तर्फे भारताच्या पश्चिम तसेच पूर्व समुद्र किनाऱ्यावरून कोस्टल सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले असून पश्चिम किनाऱ्यावर गुजरात कच्छ येथून निघालेली ही सायकल…

केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला निधीचा १००% टक्के वापर शक्य !

बंदर विकास मंत्री नितेश राणे ; नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय सागरमाला उच्चस्तरीय समितीची बैठक संपन्न नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून  पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला उपक्रमाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा…

चिपी विमानतळावरुन लवकरच पुन्हा विमान झेपावणार ; खा.नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवेच्या पुनरारंभासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा. राणे यांनी दिले निवेदन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम…

विधानसभेचं बिगुल वाजलं ; २० नोव्हेंबरला मतदान

२३ नोव्हेंबरला मतमोजणी : राज्यात आचारसंहिता लागू : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची घोषणा सिंधुदुर्ग : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार असून…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार ; केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

नवी दिल्ली (ब्युरो न्यूज) केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी ३.३० वा. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपार नंतर आचारसंहिता लागू होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत…

अभिमानास्पद ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ; केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस : देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया प्रत्येक मराठी मनाची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण करत पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मोठी भेट : खा. नारायण…

error: Content is protected !!