स्वतःच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात स्वतःच्या गावापासून करा : श्रीकांत सावंत
“चला समृद्ध सामर्थ्यवान भारत घडवूया” मोहिमेचा मालवण – वायरी येथे शुभारंभ कुणाल मांजरेकर मालवण : मानवता विकास परिषद ही एक संस्था नसून देशव्यापी चळवळ आहे. आपला सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर याची सुरुवात आपण आपल्या गावातून केली पाहिजे. समर्थ भारत…