Category महाराष्ट्र

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण

आमदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची उपस्थिती सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्गनगरी येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या उभारणीसंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वतीने प्रस्तावित शिवस्मारकाचा संकल्पनात्मक…

मासेमारी बंदी कालावधी वाढल्याने परराज्यातील ट्रॉलर्सकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘मासळीची लूट’ होणार ?

ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केली भीती : परराज्यातील ट्रॉलर्सना पायबंद घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार ? मालवण : राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला, तरी शेजारील राज्यांमध्ये ही बंदी ३० जुलैलाच संपत आहे. या विसंगतीमुळे…

‘विकसित भारत – जी-राम-जी’ योजनेमुळे ग्रामीण विकासाला मिळणार चालना

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन ; योजनेचा जिल्हास्तरीय जनसंमेलन व कामांचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) योजना 30 जून 2026 रोजी निरसित होऊन दि. 1 जुलै 2026 पासून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी…

SIR फॉर्म भरण्यासाठी पोलीस पाटील व इतर गावस्तरीय महसुल विभाग कर्मचारी यांना लेखी आदेश द्या

पं. स. सदस्य दीपक सुर्वे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी मालवण : सध्या प्रत्येक गावात सर्व मतदारांचे SIR फॉर्म भरण्याचे काम सध्या सुरू असुन हे फॉर्म भरून घेण्याची मुदत 30 जुलै पर्यत देण्यात आली आहे. मालवण तालुक्यातील कमी मतदार संख्या असलेल्या…

देवबागातील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना “होडीची” सोय करा…

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची तालुका प्रशासनाकडे उपरोधीक मागणी ; विद्यार्थ्यांवर गुडगाभर पाण्यातून शाळेत जाण्याची परिस्थिती शाळेच्या नजिक असलेल्या वीजेच्या ट्रान्सफॉर्मर पर्यंत पाणी गेल्यास विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोहोचण्याची शक्यता मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश…

नळपाणी योजनेच्या “त्या” कामाकडे तात्काळ मार्गदर्शक फलक ; बॅरीकेट्सने सुरक्षेची काळजी

मनसेच्या गॅरी अन्ननसिएशन यांनी “कोकण मिरर” च्या माध्यमातून केलेल्या मागणीची नगरपालिकेकडून तात्काळ दखल : अन्ननसिएशन यांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने बांगीवाडा येथे नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. या कामासाठी रस्ता खोदण्यात आला असून काम सुरु…

दोडामार्ग शहरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा प्रयत्न

सिसिटीव्ही फुटेज आले समोर ; आरोपीचा शोध घेऊन कारवाईची मागणी दोडामार्ग : दोडामार्ग शहरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोव्यातून आलेल्या एका तरुणाने स्थानिक तरुणावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत…

अणुऊर्जा प्रकल्प विरोधकांचा फुगा फुटला ; जागाच निश्चित नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत स्पष्ट खुलासा

अदानी, रिलायन्स, एनटीपीसीसोबत फक्त सामंजस्य करार : देवगड, पूर्णगड, मेर्वी, बारसू, आशा कोणत्याच जागांचा अंतिम निर्णय नाही अफवा पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करणारे मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने पडले तोंडघशी ; स्थानिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य, मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने विरोधक गारद मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील…

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर…

चिपी एअरपोर्टवर गोव्याच्या टॅक्सी चालकांना रेड कार्पेट ; स्थानिकांकडे दुर्लक्ष !

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी व्यक्त केली नाराजी : एअरपोर्ट वर जिल्ह्यातील टॅक्सी चालकांनाच संधी देण्याची मागणी  मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारचाकी वाहनांना गोवा आणि विशेषतः मोपा एअरपोर्ट वर नाहक त्रास दिला जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी एअर पोर्टवर मात्र…

सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प

जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग : आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे…

हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश

आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला ; जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती  सिंधुनगरी : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी…

error: Content is protected !!