Category रत्नागिरी

एलईडी लाईट्सने मासेमारी करणारी रत्नागिरीतील नौका ताब्यात

देवबाग समुद्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई मालवण : मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून मासेमारी करत असलेल्या मासेमारी नौकेवर धडक कारवाई…

वालावलकर हॉस्पिटल, डेरवणमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया ; चिमुकलीच्या घशात अडकलेली सेफ्टी पिन बाहेर

चिपळूण : दापोली तालुक्यातील वणंद गावातील एका सात महिन्याच्या बाळाला एका महिन्यापासून सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यासाठी बाळाच्या आई- वडिलांनी दापोली येथील बालरोगतज्ञांना दाखविले असता त्यांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. एक्स-रे मध्ये घशामध्ये सेफ्टी पिन अडकल्याचे निदर्शनास आले व…

चिपळूणमधील ‘पाग’ येथील जीवघेण्या अपघातांना बसणार लगाम ; १०७ कोटींच्या वाढीव उड्डाणपुलासाठी खा. नारायण राणे यांचे प्रयत्न

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले ; आराखड्यासाठी आमदार निलेश राणेंचाही पाठपुरावा चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ आणि पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. या ठिकाणी वाढती लोकसंख्या आणि वाहनांची प्रचंड वर्दळ लक्षात घेता,…

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा

खासदार नारायण राणे यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र रत्नागिरी : कोकणातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे…

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर ; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२ हजार रुपये तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा  मुंबई : चालू वर्षातील अनियमित हवामान…

राजू शेट्टींच्या चक्काजाम आंदोलनावर सिंधुदुर्ग पोलिसांचा “रामबाण” उपाय

आंदोलन मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नावर शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (सोमवारी) मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे…

सिंधुदुर्गातील आंबा व काजू नुकसानीची खा. नारायण राणे यांनी घेतली दखल

यंदाच्या नुकसानीची कारणे अभ्यासून पुढील वर्षी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याबाबत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून माहिती मागवली सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर यंदाच्या हंगामात वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे येथील आंबा बागायतदार व शेतकरी…

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ ; जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार

पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश : मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात…

व्हिएतनाम व कंबोडियातील काजू प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून अत्याधुनिक स्वयंचलित काजू प्रक्रिया उद्योग उभे करणार

मुंबईतील काजू परिषद संचालक मंडळ बैठकीत निर्णय : शासन नियुक्त तज्ञ संचालक मनीष दळवी यांची उपस्थिती सिंधुनगरी (प्रतिनिधी) राज्यात काजूची चांगली उत्पादन क्षमता असताना काजू प्रक्रियेसाठी आयात करावा लागतो. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात काजू उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी काजू…

कोकणातील आंबा उत्पादनांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सकारात्‍क अहवाल शासनाकडे सादर करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश ; कोकणातील आंबा बागायतदारांना शासना मार्फत मोठ्या प्रमाणात मदत करण्याची ग्वाही मुंबई : नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पीकाला मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात असणारे सातत्याने कमी तापमान व…

खुशखबर | कोकणच्या जल वाहतुकीचे दालन १ मार्चला उघडणार : मुंबई विजयदुर्ग बोटसेवेचा होणार शुभारंभ

१ मार्चला सकाळी ८ वाजता मुंबईतून विजयदुर्गकडे प्रयाण ; मंत्री नितेश राणे यांनी बुकिंग केले पहिले तिकीट मालवण ( कुणाल मांजरेकर) : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सुरु होत असलेल्या बहुचर्चित मुंबई…

शिवजयंती निमित्त फिरायला आलेल्या रत्नागिरीतील दहा वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू

किल्ले सिंधुदुर्गवरील दुर्घटना ; मुलीला हृदयाचा होता आजार मालवण : शिवजयंती निमित्त येथील सिंधुदुर्ग किल्यावर पर्यटनासाठी आलेल्या अस्मी मनोहर गोविलकर (रा रत्नागिरी) या दहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी येथून विद्यार्थी व…

error: Content is protected !!