Category मत्स्यव्यवसाय

उबाठा पुरस्कृत उमेदवाराची माघार ; भाजपात प्रवेश

मंत्री नितेश राणेंची ‘जादू’ : भुईबावडा पंचायत समितीत विरोधकांचे आव्हान संपुष्टात विकासाच्या मुद्द्यावर पालकमंत्री नितेश राणे यांना विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा वैभववाडी : भुईबावडा पंचायत समिती मतदार संघात भाजप नेते, पालकमंत्री नितेश राणे यांची ‘जादू’ पाहायला मिळाली आहे. येथील उबाठा…

ई-गव्हर्नन्स कार्यक्रम – मंत्री नितेश राणेंचं महाराष्ट्र सागरी मंडळ ठरलं राज्यात अव्वल

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी : मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मुंबई : राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये मंत्री नितेश राणेंच्या महाराष्ट्र…

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती ; महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकास, कोळंबी उत्पादकांच्या समस्यांबाबत ना. नितेश राणे यांच्याकडून सविस्तर चर्चा नवी दिल्ली : देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन…

पी. प्रदीप यांच्याकडे मत्स्यव्यवसाय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे हे आज ३१ डिसेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. श्री. तावडे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या आयुक्त मत्स्यव्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. प्रदिप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांच्याकडे…

अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील मासेमारी नौकेवर कारवाई

मत्स्यव्यवसाय विभागाकडून मालवणच्या समुद्रात कारवाई मालवण : मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८९ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास मालवण समोर समुद्रात…

मंत्री नितेश राणेंच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौकांवर कारवाई सुरूच…

चालू मासेमारी हंगामातील परप्रांतीय नौकेवरील ६ वी मोठी कारवाई : पाठलाग करत १४ वावात मलपी येथील ट्रॉलर पकडला देवगड : महाराष्ट्राच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सक्त निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभाग सजग राहून कार्यरत…

मत्स्यव्यवसाय विभागाची कार्यक्षमता वाढणार ; मंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण निर्णय

नवीन मनुष्यबळ घेण्यासाठी आकृतिबंध निश्चित; टप्प्याटप्प्याने पदभरती होणार मुंबई : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची भरती होईल आणि विभागाची कामकाज…

मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्सकडून पारंपारिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान

रात्रीच्या वेळी मालवणच्या समुद्रात थरार ; कारवाईसाठी मच्छिमार आक्रमक मालवण : मालवणसह जिल्ह्याच्या समुद्रात केरळ, मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरु असून काल रात्री मालवण समोरील जुवा क्षेत्रातील १७ वाव समुद्रात झुंडीने आलेल्या हायस्पीड ट्रॉलर्सनी धुरीवाडा येथील पारंपारिक मच्छिमार हेमंत…

भाजपच्या प्रभाग ९ ब मधील उमेदवार सौ. अन्वेशा अजित आचरेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकासमंत्री नितेश राणेंमार्फत मच्छिमारांच्या हिताचे अनेक निर्णय ; यापुढेही त्यांच्या माध्यमातून दांडी भागाचा विकास करणार : सौ. आचरेकर मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक रणसंग्रामातील प्रभाग ९ ब च्या भाजपा उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांनी गुरुवारी दांडेश्वर…

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा : अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत

राज्यातील किसान क्रेडिट कार्ड धारक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना मोठा लाभ एक वर्षात कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार शासनाकडून व्याज सवलत मुंबई : महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला असून मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दिलेल्या दर्जाची…

चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प ; जिल्ह्यात मत्स्यदुष्काळाची स्थिती

संकटग्रस्त मच्छिमारांना आर्थिक सहाय्य मिळावे : मच्छिमारांचे सहाय्यक मत्स्यआयुक्तांना निवेदन मालवण : कोकण किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसाय पुर्ण ठप्प झाला असून मत्स्यदुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमार मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे संकटग्रस्त मच्छिमारांना…

इंडिया मेरीटाईम वीक २०२५ अंतर्गत मेरी टाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह ; प्रधानमंत्री मोदींची उपस्थिती

भारत जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज : ना. मोदी मुंबई : समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला…

error: Content is protected !!