मासेमारी बंदी कालावधी वाढल्याने परराज्यातील ट्रॉलर्सकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘मासळीची लूट’ होणार ?

ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केली भीती : परराज्यातील ट्रॉलर्सना पायबंद घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार ? मालवण : राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला, तरी शेजारील राज्यांमध्ये ही बंदी ३० जुलैलाच संपत आहे. या विसंगतीमुळे…










