‘टीबीमुक्त सिंधुदुर्ग’चा नितेश राणेंचा निर्धार; १२५ क्षयरुग्णांचे घेतले पालकत्व

सहा महिन्यांसाठी मोफत पोषण आहाराची जबाबदारी; ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाला दिले बळ सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘टीबी मुक्त भारत अभियानाला’ बळ देत सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील १२५ गरजू उपचारित…










