चिवला बीच समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण करा; गझिबो पुन्हा उभारा

मनसे शहराध्यक्ष सागर जाधव यांची मालवण नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण : चिवला बीच समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच समुद्रकिनाऱ्यावर पूर्वी असलेला गझिबो पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने साकारावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण शहराध्यक्ष सागर…










