कणकवलीत ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान; संघटन बांधणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवा; सुभाष देसाई यांचे आवाहन कणकवली | प्रतिनिधी : जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देत गावागावात संपर्क वाढवा, संघटनेतील रिक्त पदांवर सक्षम कार्यकर्त्यांची नियुक्ती करा आणि नव्या दमाने पक्ष संघटना मजबूत करा, असे आवाहन…










