Category राजकारण

दापोलीकरांच्या प्रश्नांना ‘सेवा अभियान’चा दिलासा; भाजपकडून समस्या सोडविण्यासाठी थेट पाठपुरावा

आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांनी नागरिकांशी साधला संवाद; विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडत त्यांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘सेवा अभियान’ उत्स्फूर्त प्रतिसादात…

भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडवणाऱ्यांनी वैभव नाईकांच्या नावाने राजकारण करू नये

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांचा विरोधकांना टोला मालवण : माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मंजूर करून आणलेले आणि मालवण शहरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले भूमिगत वीजवाहिन्यांचे काम अद्याप रखडले आहे. नगरपरिषद सत्ताधारी…

मालवणात मनसेचा विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

कांदळगाव प्रशालेसाठी वॉटर प्युरीफायर ; तीन विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली मालवण : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवण तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या वही वाटप अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत १९ ऑगस्ट रोजी ओझर विद्यामंदिर,…

रत्नागिरीत भाजपच्या ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रमोद जठार मैदानात

रत्नागिरी : नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या शासन दरबारी मांडून प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी भाजपकडून रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा अभियानाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानांतर्गत…

विद्यार्थिनींच्या प्रश्नांवर राहुल गांधी साधणार संवाद; सिंधुदुर्गातील ३६ विद्यार्थिनी पुण्यात होणार सहभागी

मालवण : विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक, बेरोजगारी तसेच सामाजिक समानतेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी, दि. २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या भविष्यातील संधी, रोजगाराचे प्रश्न, त्यांच्यावर होणारा…

सरकार नंतर, जिल्हा बँक आधी… शेतकऱ्यांसाठी धावून जाणाऱ्या सिंधुदुर्ग बँकेचा निलेश राणेंकडून कौतुक

सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवींना; नेरूर शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर नेरूर : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या काही वर्षांत केलेली उल्लेखनीय प्रगती ही जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे, मागील कर्जमाफीच्या काळात सरकारने कर्जमाफी जाहीर…

‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’मुळे सिंधुदुर्गातील बोट बांधणीला नवी झेप!

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पेंडूरमध्ये भव्य उद्योगाचा शुभारंभ; स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा मालवण : समुद्राशी नाळ जोडलेल्या सिंधुदुर्गात मत्स्य व्यवसाय आणि पर्यटनाला बळ देणाऱ्या ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’ या नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ मालवण तालुक्यातील पेंडूर खरारेवाडी येथे…

ओसरगाव टोलवसुली विरोधात काँग्रेस आक्रमक, टोलनाक्यावर धडक 

महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवण्याची मागणी ; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही निवेदन कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाक्यावरून स्थानिक वाहनधारकांकडून टोलवसुली करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्ण असताना टोलवसुली सुरू करणे अन्यायकारक…

‘प्रश्न विचारणारी तरुणाईच भारताला महासत्ता बनवेल’; विज्ञानाची कास धरा : आमदार प्रमोद जठार

विजयदुर्ग किल्ल्यावर १८ वा विश्व हेलियम दिन उत्साहात; ‘हेलियम परिसर’ आणि विज्ञान पर्यटन केंद्राच्या संकल्पनेला चालना विजयदुर्ग : देश महासत्ता होण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नाही, तर देशातील तरुणाईने जागृत होऊन विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाचा तर्कशुद्ध विचार…

मालवण नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा

मनसेची पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; आठवड्यातून २ दिवसच मुख्याधिकारी उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय मालवण : मालवण नगरपरिषदेची सत्ता येऊन ८ महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील मालवण नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळालेला नाही. तरी याठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी मनसेच्या…

रत्नागिरीत १९ ऑगस्टला भाजपचे ‘सेवा अभियान’; नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांची उपस्थिती रत्नागिरी : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भाजपा जनसंपर्क कार्यालय, रत्नागिरी येथे ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या…

ओसरगाव टोलविरोधात संतापाचा भडका; उबाठा नेते विनायक राऊतांचा प्रशासनाला थेट इशारा!

“सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी द्या, अन्यथा टोल नाका बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरू” सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गवासीयांकडून होणाऱ्या टोलवसुलीचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्गातील स्थानिक वाहनधारकांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी…

error: Content is protected !!