… तोपर्यंत आपला जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही !
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग : आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर त्याला शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आणि जोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्या सक्षम होत नाही तोपर्यंत आपला जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही,…