आंबा-काजूवर प्रक्रिया उद्योग उभारा; पुढील पिढीला उद्योजक बनवा!

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे आवाहन; मालवण व्यापारी संघातर्फे सन्मान मालवण : सिंधुदुर्गच्या मातीत निर्माण होणाऱ्या आंबा, काजू, फणस, कोकम यांसारख्या कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात उभे राहिले पाहिजेत. या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ…










