गणेश चतुर्थी कालावधीत वीज कनेक्शने बंद होणार नाहीत !
आ. वैभव नाईक यांच्या मागणीला यश : पालकमंत्र्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना आदेश मालवण : कोविड काळात अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्याचबरोबर आता गणेश चतुर्थी सणात नागरिकांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे जर कोणाची वीज बिले…