Category रत्नागिरी

हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश

आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला ; जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती  सिंधुनगरी : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी…

केंद्राच्या ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेचा रत्नागिरीत खा. नारायण राणे यांच्याहस्ते शुभारंभ

जिल्ह्यात ४ लाख कलमांचे होणार मोफत वाटप ; २००० हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली येणार ; १०० कोटींची होणार उलाढाल रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कृषी विभागातर्फे ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना’…

मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी मालवणात ‘मालवणी भवन’ उभारणार

मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा : पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मुंबई : मालवणी ही बोली भाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते. त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ, अशी…

डेरवण येथे घोरणाऱ्यांसाठी अनोखे उपचार शिबीर

७ ते २१ जुलै रोजी उपक्रम : उद्यापासून नावनोंदणी चिपळूण : डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात ७ ते २१ जुलै या पंधरवड्यात घोरण्याचे निदान व उपचाराचे अनोखे शिबिर रुग्णालयाच्या इ.एन.टी विभागाने आयोजित केले आहे. हे शिबिर पंधरा दिवसांचे…

मच्छीमार संघटनांनी घेतली मत्स्यव्यवसायमंत्री ना नितेश राणे यांची भेट…

मत्स्यव्यवसायाचे वर्गीकरण औद्योगिक मध्ये झाल्याने डिझेल दर वाढल्याबाबत चर्चा : केंद्राकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचे ना. नितेश राणे यांचे आश्वासन सिंधुदुर्ग : डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले असून, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यातील…

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक मध्यरात्री पासून लागू होणार….

बदलेल्या वेळा लक्षात घेऊन प्रवाशांनी स्थानाकावर पोहोचावे : कोकण रेल्वेने केले आवाहन सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या मार्गावर रविवारी १५ जूनच्या मध्यरात्रीपासून मान्सून वेळापत्रक लागू होत आहे. यामुळे सोमवारपासून मार्गावर धावणाऱ्या रेल्वे फेऱ्या त्यांच्या नियमित वेळे पेक्षा काही वेळ आधी मान्सून…

आ. प्रमोद जठार यांच्याकडून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन लवकरच प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन रत्नागिरी : आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी डॉ.जयप्रसाद रामानंद यांनी आमदार जठार…

कोकण रेल्वे मार्गावर को. रे. प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारी

प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा यांना सर्वोच्च प्राधान्य : मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांची माहिती रत्नागिरी : येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार असून मान्सूनच्या कालावधीत कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि निर्धोक होण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज…

चिपळूण | वालावलकर रुग्णालयातर्फे १३ व १४ जूनला लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर

कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील मुलांसाठी शिबिराचे आयोजन : मुंबईतील नामवंत बालरोग शल्यचिकित्सक डॉ. पारस कोठारी यांची उपस्थिती चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात १३ व १४ जून रोजी लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोकणातील मुलांसाठी खास करुन…

डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या रक्तपेढीचा मुंबई येथे सन्मान 

चिपळूण : श्री स्वामी समर्थ रक्तपेढी मुंबई येथील ड्रग्ज इन्स्पेक्टर्स वेल्फेअर असोसिएशन (दिवा) या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मिरा रोड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयाच्या समर्थ रक्तपेढीचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ…

कोकणात मोबाइल नेटवर्क इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्या : आ. प्रमोद जठार यांनी वेधले मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी ७ दिवसांत नेटवर्क समस्यांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा : बैठकीत झाला निर्णय मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क व इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्येबाबत बुधवारी मंत्रालयात मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गा साठी ३१ मे ची डेडलाईन चुकली : गडकरीचा आता नवा मुहूर्त 

नवी दिल्ली : बहूप्रतीक्षित मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अद्यापही रखडले असून कणकवली येथील भाजप खासदार नारायण राणे यांच्या १० एप्रिल रोजी झालेल्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ मे पर्यंत हा महामार्ग पूर्ण…

error: Content is protected !!