पर्यटन हा केवळ चर्चेचा नाही तर गांभीर्याने घेण्याचा विषय !
जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरीत आयोजित पर्यटन परिषदेत भाजपा नेते निलेश राणे यांचे प्रतिपादन रत्नागिरी : पर्यटन हा फक्त चर्चा करण्यापुरता विषय नाही तर तो गांभीर्याने घेण्याचा विषय असून कोकणवासीयांनी यासाठी एकजुटीने आपल्या हक्कासाठी झगडले पाहिजे असे प्रतिपादन भाजपा नेते माजी…