पावसाळी अधिवेशनात आ. वैभव नाईक आक्रमक ; विविध प्रश्नांवर उठवला आवाज !
शाळांची छप्पर दुरुस्ती, खंडित होणारा वीजपुरवठा, काजू दर, आरोग्य सुविधा यांसह अनेक प्रश्नांकडे वेधले राज्यपाल आणि राज्यशासनाचे लक्ष मुंबई : राज्य शासनाने प्रत्येक शाळेला गणवेश वाटप करण्याचे जाहीर केले, मात्र शाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी अजूनही काही…