… तर “त्या” दोघांचे प्राण वाचले असते ; निलेश राणे
तारकर्ली बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली समुद्रात बोट उलटून दोन पर्यटकांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया देताना प्रशासनाच्या त्रुटींकडे लक्ष वेधले आहे.…