Category नवी दिल्ली

मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्र्यांची भेट

महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासह ‘सागरमाला २.०’ अंतर्गत प्रस्तावित प्रकल्पांबाबत चर्चा नवी दिल्ली : राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची परिवहन भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली.…

हे सरकार मानसिक रुग्ण झालंय…सरकारलाच रुग्णालयात भरती करण्याची गरज

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर राज ठाकरे भडकले मुंबई : नीट पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीत सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला…

धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी युवतीसेनेचे आंदोलन

युवतीसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांचा इशारा मालवण : दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांवर अमानुषपणे झालेल्या लाठीहल्ल्याचा युवतीसेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सिंधुदुर्गातल्या तरूणाईचा संपुर्ण पाठिंबा आहे. आम्ही नीट आणि टिईटी पेपरफुटीचा तीव्र निषेध करतो…

‘जंतरमंतर’वर आज ‘जालीयनवाला बाग’ हत्याकांडाची आठवण…

भाजप सरकारकडून देशात अराजकता निर्माण करण्याचे काम : हरी खोबरेकर यांची टीका  मालवण : नीट परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी लाखो युवक आज दिल्लीतील रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गा साठी ३१ मे ची डेडलाईन चुकली : गडकरीचा आता नवा मुहूर्त 

नवी दिल्ली : बहूप्रतीक्षित मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अद्यापही रखडले असून कणकवली येथील भाजप खासदार नारायण राणे यांच्या १० एप्रिल रोजी झालेल्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ मे पर्यंत हा महामार्ग पूर्ण…

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून दिलासा मिळणार

मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नुकसानीच्या मदतीची मागणी आंबा विम्यातील जाचक अटी हटविण्याची मागणी : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विमा कंपन्यांची बैठक घेण्याची ग्वाही नवी दिल्ली : कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे…

कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना लवकरच सुरू होणार : नव्या शेडलाही मंजुरी

मंत्री नितेश राणे यांच्या केंद्रीय रेल्वे मंत्रालय येथील पाठपुराव्याला यश प्रवाशांसाठी दोन महत्त्वाच्या सुविधांचा मार्ग मोकळा ; कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही सुरू कणकवली : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कणकवली…

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका ; कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त कणकवली : इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे…

चिपळूणमधील ‘पाग’ येथील जीवघेण्या अपघातांना बसणार लगाम ; १०७ कोटींच्या वाढीव उड्डाणपुलासाठी खा. नारायण राणे यांचे प्रयत्न

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले ; आराखड्यासाठी आमदार निलेश राणेंचाही पाठपुरावा चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ आणि पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. या ठिकाणी वाढती लोकसंख्या आणि वाहनांची प्रचंड वर्दळ लक्षात घेता,…

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ तयार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत लेखी माहिती : मंत्री केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या केंद्रस्तरीय पाठपुराव्याला मोठ यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती घोषणा : १०८ किमी प्रकल्पासाठी प्रशासकीय कामांना वेग : कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणीच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकांच्या नुकसानीचे केंद्रीय पथकामार्फत मूल्यांकन करावे

खा. नारायण राणे यांची केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी ; बाधित आंबा शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेज देण्याचीही मागणी मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन यावर्षी सामान्य उत्पादनाच्या तुलनेत सुमारे ८५ ते ९०% कमी होऊ शकते, असे कृषी…

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती ; महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकास, कोळंबी उत्पादकांच्या समस्यांबाबत ना. नितेश राणे यांच्याकडून सविस्तर चर्चा नवी दिल्ली : देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन…

error: Content is protected !!