महाराष्ट्रात “पोलीसजीवी” सरकार : मात्र संपूर्ण भाजपा राणेसाहेबांच्या पाठीशी !
राणेसाहेबाना अटक केली तरी जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही ; देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट मुंबई : महाराष्ट्रात पोलीसजीवी सरकार आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी पोलीस बळाचा वापर करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र नारायण राणे यांना पोलिसांना अटक केली तरी भाजपची…