चिंदर गावातील “त्या” शेतकऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून “आधार” ; दोन लाखांची आर्थिक मदत
खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मदतीचे झाले वाटप मालवण : तालुक्यातील चिंदर गावातील गुरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याने सुमारे ४५ गुरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण ३५ शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव…