बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं….
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया मुंबई : मागील आठ महिन्यांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर निवडणूक आयोगाने शुक्रवारी निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज…