हरी खोबरेकरांची वायफळ बडबड : मोदींच्या दौऱ्यामुळे झोपड्याना नोटीसा पाठवल्याचा पुरावा द्या

दामोदर तोडणकर यांचे आव्हान ; खा. राणे यांच्यामुळेच दांडी आवारवाडी अस्तित्वात, नाहीतर केव्हाच जमीनदोस्त झाली असती : देवबागचे स्थलांतरण देखील राणेसाहेबांनीच रोखले आपल्या १० वर्षात किनारपट्टीवर नोटीसा आल्या नसल्याचं वैभव नाईक खोटं का बोलले, याचे उत्तर खोबरेकरांनी द्यावं मालवण |…










