Category रत्नागिरी

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर ; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२ हजार रुपये तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा  मुंबई : चालू वर्षातील अनियमित हवामान…

राजू शेट्टींच्या चक्काजाम आंदोलनावर सिंधुदुर्ग पोलिसांचा “रामबाण” उपाय

आंदोलन मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नावर शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (सोमवारी) मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे…

सिंधुदुर्गातील आंबा व काजू नुकसानीची खा. नारायण राणे यांनी घेतली दखल

यंदाच्या नुकसानीची कारणे अभ्यासून पुढील वर्षी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याबाबत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून माहिती मागवली सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर यंदाच्या हंगामात वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे येथील आंबा बागायतदार व शेतकरी…

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ ; जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार

पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश : मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात…

व्हिएतनाम व कंबोडियातील काजू प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून अत्याधुनिक स्वयंचलित काजू प्रक्रिया उद्योग उभे करणार

मुंबईतील काजू परिषद संचालक मंडळ बैठकीत निर्णय : शासन नियुक्त तज्ञ संचालक मनीष दळवी यांची उपस्थिती सिंधुनगरी (प्रतिनिधी) राज्यात काजूची चांगली उत्पादन क्षमता असताना काजू प्रक्रियेसाठी आयात करावा लागतो. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात काजू उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी काजू…

कोकणातील आंबा उत्पादनांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सकारात्‍क अहवाल शासनाकडे सादर करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश ; कोकणातील आंबा बागायतदारांना शासना मार्फत मोठ्या प्रमाणात मदत करण्याची ग्वाही मुंबई : नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पीकाला मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात असणारे सातत्याने कमी तापमान व…

खुशखबर | कोकणच्या जल वाहतुकीचे दालन १ मार्चला उघडणार : मुंबई विजयदुर्ग बोटसेवेचा होणार शुभारंभ

१ मार्चला सकाळी ८ वाजता मुंबईतून विजयदुर्गकडे प्रयाण ; मंत्री नितेश राणे यांनी बुकिंग केले पहिले तिकीट मालवण ( कुणाल मांजरेकर) : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सुरु होत असलेल्या बहुचर्चित मुंबई…

शिवजयंती निमित्त फिरायला आलेल्या रत्नागिरीतील दहा वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू

किल्ले सिंधुदुर्गवरील दुर्घटना ; मुलीला हृदयाचा होता आजार मालवण : शिवजयंती निमित्त येथील सिंधुदुर्ग किल्यावर पर्यटनासाठी आलेल्या अस्मी मनोहर गोविलकर (रा रत्नागिरी) या दहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी येथून विद्यार्थी व…

पी. प्रदीप यांच्याकडे मत्स्यव्यवसाय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे हे आज ३१ डिसेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. श्री. तावडे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या आयुक्त मत्स्यव्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. प्रदिप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांच्याकडे…

मत्स्यव्यवसाय विभागाची कार्यक्षमता वाढणार ; मंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण निर्णय

नवीन मनुष्यबळ घेण्यासाठी आकृतिबंध निश्चित; टप्प्याटप्प्याने पदभरती होणार मुंबई : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची भरती होईल आणि विभागाची कामकाज…

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जयगड, रत्नागिरी बंदरातून काजू निर्यात संदर्भातील…

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा : अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत

राज्यातील किसान क्रेडिट कार्ड धारक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना मोठा लाभ एक वर्षात कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार शासनाकडून व्याज सवलत मुंबई : महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला असून मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दिलेल्या दर्जाची…

error: Content is protected !!