देवबागसह वायरी भूतनाथ, तारकर्ली गावातील वीज पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी दत्ता सामंत आक्रमक …
त्रुटी दूर न केल्यास शेकडो ग्रामस्थांसह स्वतः उपोषणाला बसणार ; वीज वितरणला आवश्यक तिथे सहकार्य करण्याचाही शब्द ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे चुकीच्या पद्धतीने ; पैसे भरूनही सेवा मिळणार नसेल तर ग्रामस्थ आक्रमक होणार नाही तर काय ? मालवण | कुणाल…