१५० वरून थेट २०! नितेश राणेंच्या ‘संवाद सेतू’ने बदलली सिंधुदुर्गची मानसिकता

संवादातून सुटले प्रश्न; उपोषणकर्त्यांची संख्या घटली स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणेंनी साधला होता उपोषणकर्त्यांशी संवाद सिंधुदुर्ग : जिल्ह्यात विविध प्रश्नांसाठी दरवर्षी उपोषणाचा मार्ग स्वीकारणाऱ्या नागरिकांची संख्या यंदा लक्षणीयरीत्या घटली असून, स्वातंत्र्यदिनी केवळ २० नागरिक उपोषणाला बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या…










