राणेंची विश्वासार्हता संपली ; औद्योगिक मेळाव्याकडे भाजपा पदाधिकाऱ्यांचीही पाठ
५० लाख खर्चून कणकवलीत आयोजित मेळाव्याला ४०० लोकांचीही उपस्थिती नाही आ. वैभव नाईक यांचा आरोप ; राणेंना आत्मपरीक्षण करण्याचा दिला सल्ला कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपर्यंत जिल्ह्यात एकही उद्योग अथवा रोजगार आणलेला नाही. त्यामुळे राणेंच्या कार्यपद्धतीला जिल्ह्यातील…