यंदा वाढदिवस साजरा करणार नाही….

मंत्री नितेश राणे यांचा निर्णय ; आंबा, काजू पिकाचे नुकसान, लांबलेला पाऊस, पाणी टंचाई आणि दुष्काळाचे सावट यामुळे घेतला निर्णय आनंदोत्सवापेक्षा उद्भवलेल्या परिस्थितीचे भान राखणे अधिक महत्त्वाचे : कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटायला न येता आपापल्या जिल्ह्यात ‘गो-सेवा’ करावी सिंधुदुर्ग | कुणाल…










