अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा व काजू पिकाला धोका

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह आंबा बागायतदार व शेतकऱ्यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू हे प्रमुख बागायत पीक असून अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामातील फळ धारणेला मोठा धोका निर्माण झाला…








