मत्स्यव्यवसाय विभागाची कार्यक्षमता वाढणार ; मंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण निर्णय

नवीन मनुष्यबळ घेण्यासाठी आकृतिबंध निश्चित; टप्प्याटप्प्याने पदभरती होणार मुंबई : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची भरती होईल आणि विभागाची कामकाज…










