कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर समाजाच्या फायद्याचा की तोट्याचा हा विचार करण्याची वेळ… !

‘एमआयटीएम’ कॉलेजच्या पदवीदान सोहळ्यात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे परखड मत ; रोजगारावर परिणाम होण्याची भीती माणूस किती वर्ष जगला, यापेक्षा कसा जगला, हे महत्वाचे ; विद्यार्थ्यांनी जीवनात विनम्रतेचे आचरण करण्याचा सल्ला मालवण | कुणाल…










