भोगवे तेरवळेवाडीकडे जाणारी पायवाट बंद ; ५० लोकवस्तीचा संपर्क तुटला
शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष ; लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांनी प्रवास करायचा कसा ? वेंगुर्ला (प्रतिनिधी) कर्ली खाडी आणि समुद्र संगमाच्या ठिकाणी वसलेली भोगवे तेरवळे वाडी शासन आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अडचणीत आली आहे. या वाडीला जोडणारी पायवाट सागरी अतिक्रमणामुळे लुप्त झाली…