यश मिळवणं सोपं पण टिकवून ठेवणं कठीण ; कर्तबगारीने पदाची शान वाढवा !
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा भाजप सरपंचांना मुलमंत्र ; भाजपच्या सरपंचांचा पडवेत सत्कार पडवे : सरकार कडून येणारा निधी टक्केवारीचे अर्थकारण न करता गावातील विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी खर्च होणे आवश्यक आहे. यासाठी सरपंचाचे काम व कार्य महत्वाचे आहे. सरपंच हा…