कलमठ येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात ; पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थिती

शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रम राबविण्याचे पालकमंत्री राणे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग असून प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरतेत आघाडीवर…










