Category बातम्या

आ. निलेश राणे ठरले शेतकऱ्यांचे कैवारी ; आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना ३३४.९८ कोटींची नुकसान भरपाई जाहीर

कोकण विभागासाठी २०९.१० कोटी तर सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मिळणार ७९ कोटींची मदत आ. निलेश राणे यांच्या आक्रमकतेनंतर १२ तासांच्या आत मदत जाहीर ; २००६ व २०१३ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत मुंबई : कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर ; जनतेच्या घेणार गाठीभेटी

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे उद्या शुक्रवारी २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश निवासस्थानी पालकमंत्री…

मुजोर खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कडक कारवाई करा : एस. एम. देशमुख

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेकडून धमकी प्रकरणाचा निषेध सुरक्षा काढून घेण्याबरोबरच संजय पाटीलकडे खरोखरच बॉम्ब आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय…

सावंतवाडीत आढळलेल्या “त्या” जम्मू काश्मीर मधील तिघांची पोलीस चौकशी

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली गंभीर दखल : ओळख परेड घेऊन जम्मू काश्मीरला परत पाठवले हिंदुत्ववादी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणला होता प्रकार सावंतवाडी : शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशातील मदतीसाठी पैशांची मागणी करणाऱ्या तीन संशयित नागरिकांना सावंतवाडी पोलिसांनी…

तारकर्लीच्या जय निलेश मिठबावकरचे पर्वतारोहणात उल्लेखनीय यश

प्रतिष्ठित माउंटेनियर प्रमाणपत्र (A ग्रेड) प्राप्त मालवण : येथील वायरी बांध तारकर्लीचा सुपुत्र जय निलेश मिठबावकर याने पर्वतारोहण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत प्रतिष्ठित माउंटेनियर प्रमाणपत्र (A ग्रेड) प्राप्त केले आहे. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी

विधानसभेत मंत्री नितेश राणे यांची माहिती ; ९० टक्के नुकसानीच्या आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीला पालकमंत्र्यांनी दिली पुष्टी मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन…

पूनम चव्हाण यांच्यावर आणखी एक नवीन जबाबदारी

शिवसेनेच्या कुडाळ, मालवण तालुका प्रभारीपदी नियुक्ती मालवण : शिवसेनेच्या आक्रमक महिला नगरसेविका तथा पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम नागेश चव्हाण यांच्यावर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आणखी एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या कुडाळ, मालवण…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग

५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ; AISSEE परीक्षेची सर्वंकष तयारी सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE) मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत…

सुकळवाड येथील एमआयटीएम कॉलेजचा B.Sc. IT चा १०० टक्के निकाल

कैफ मेमन, वेदांत परब, यशस्वी दळवी यांनी मिळवले अनुक्रमे तीन क्रमांक मालवण : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या B.SC. IT विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले…

फावला वेळ… दादा निघाले कार्यकर्त्यांच्या भेटीला…!

खा. नारायण राणे यांच्याकडून कुडाळ, कणकवली, मालवण, देवगडसह अन्य तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी मालवण | कुणाल मांजरेकर कोकणातील सर्वांचे लाडके दादा अर्थात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. वर वर कडक स्वभावाचे दादा कार्यकर्त्यांसाठी आतून फणसासारखे गोड…

मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी मालवणात ‘मालवणी भवन’ उभारणार

मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा : पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मुंबई : मालवणी ही बोली भाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते. त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ, अशी…

पहिल्याच पावसात मालवण दोन दिवस अंधारात ; वैभव नाईकांची महावितरणला धडक

मालवणवासीयांच्या त्रासाला महावितरणचा निष्काळजीपणा आणि सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता कारणीभूत : वैभव नाईकांची टीका मालवण : मान्सूनच्या आगमनासाठी सज्ज असल्याच्या वलग्ना करणाऱ्या महावितरणचे पहिल्याच पावसात वाभाडे निघाले असून पावसाच्या आगमनालाच मालवण शहर आणि तालुका दोन दिवस अंधारात बुडाला आहे. यामुळेनागरिकांमध्ये तीव्र संतापाची…

error: Content is protected !!