देशाच्या अर्थव्यवस्थेने पकडलेली गती कायम ठेवणारा, विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प
भाजपा नेते निलेश राणे यांची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग : अर्थव्यवस्थेने गेल्या काही वर्षात पकडलेली गती कायम ठेवत वित्तीय तुट कमी करण्यात सरकारला आलेले यश ही आजच्या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झालेली महत्वाची आणि सकारात्मक गोष्ट आहे. याचा परिणाम विविध क्षेत्रांवर होणार असून अर्थव्यवस्थेचे…