आ. वैभव नाईक आणि कंपूने श्रेयवादाची नौटंकी करू नये !
धोंडू चिंदरकर : सत्तेत असताना काही करू शकला नाही, मग आता आंदोलने, निवेदने देऊन काय करणार ? मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक आणि कंपनी आता प्रत्येक काम आपल्यामुळेच होत आहे अशी शेखी मिरवत आहेत. परंतु विकासकामे कोणामुळे होतात,…