सागरी महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार कधी?

मनसेच्या गॅरी अन्ननसिएशन यांचा सवाल : आठवडा बाजार मुख्य बाजारपेठेत नेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार मालवण : कोरोना काळात तात्पुरत्या कालावधीसाठी सागरी महामार्गावर नेण्यात आलेला आठवडा बाजार गेली पाच वर्षे त्याचठिकाणी कायम आहे. हा आठवडा बाजार सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत नेण्याची मागणी…








