छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिला आत्मचिंतनाचा सल्ला

शिबिरातून तब्बल २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा : भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला आवाहन सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पार पडला.…







