चिंदर गाव तीन दिवस, तीन रात्रीसाठी होणार निर्मनुष्य

ग्रामदैवतेने कौल दिला ; चिंदरची गावपळण जाहीर

आचरा : बहुचर्चित असलेली चिंदर गावची गावपळण १८/नोव्हेबर पासून होत आहे. मंगळवारी सकाळी ग्रामदेवता रवळनाथाने कौल दिल्याने चिंदर गावची गावपळण सुरु होणार असल्याची माहिती चिंदर गावचे मानकरी आणि पोलीस पाटील दिनेश पाताडे यांनी दिली. यामुळे आता संपूर्ण चिंदर गाव तीन दिवस आणि तीन रात्री संपूर्ण निर्मनूष्य होणार आहे गावच्या वशीबाहेर गजबज वाढणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3584

Leave a Reply

error: Content is protected !!