भाजप शिष्टमंडळ आक्रमक होताच प्रशासन नरमले ; चार दिवसात “त्यांच्या” खात्यात होणार नुकसान भरपाई जमा
सावंतवाडी (प्रतिनिधी)सावंतवाडी तालुक्यात २३ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला महापूर आला होता. त्यामुळे तालुक्यातील माडखोल ते इन्सुलीपर्यंत शेतकऱ्यांची घरे, शेती, बागायती, गोठे यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून करण्यात येऊन त्याबाबतचा अहवाल…