राज्य शासनाचा १५० दिवसांचा कृती आराखडा ; सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना ; आपला जिल्हा पहिल्या पाच जिल्ह्यात स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट सिंधुदुर्गनगरी (जिमाका) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यात नुकताच १०० दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला. या आराखड्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शासनाच्या सर्वच स्तरावर…










