जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले ; ५ फेब्रुवारीला मतदान

१६ ते २१ जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल होणार मुंबई – राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. १६ ते २१ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार…










