राष्ट्रसेवा दलाच्या वतीने ‘सागर ते सह्याद्री, बीज अंकुरे अंकुरे’ संकल्पनेवर २०० कि. मी. सायकल यात्रा

पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन निघणार सायकल यात्रा : नितीन वाळके यांची माहिती मालवण : आज पर्यावरणाची मोठी हानी होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सातत्याने वादळाचे सावट निर्माण होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना अभूतपूर्व उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. मानव प्राण्याने आरंभलेला…








