नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड ; आ. नितेश राणेंचा घणाघात
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहणार असल्याचा इशारा कुणाल मांजरेकर गेल्या दोन वर्षांपासून केवळ खोटी आश्वासने देत जनतेस झुलवत ठेवणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले आहे. अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्याना कवडीचीही मदत न…