Category सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहता कार्यकर्ते, जनता यांच्या…

ओरोस येथे कायदा मोडून मोर्चा काढणाऱ्यांवर कायद्याचा बडगा

१३ प्रमुखांसह ९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता काढला मोर्चा सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून “आम्ही भारतीय”च्या नावाखाली काही नागरिकांनी मोर्चा काढल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी १३ प्रमुखांसह सुमारे ८० ते ९०…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ : उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहनसिंधुदुर्गनगरी (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर नगर पंचायत कणकवली सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या (MCMC)…

कट्टा खालची गुरामवाडी येथे अज्ञात चोरट्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

पोलिसांकडून तपास सुरू ; मारेकऱ्याला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार मालवण : तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोहिणी रमेश गुराम (वय- ६५) या वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ११…

आंबडोसचे माजी सरपंच दिलीप परब यांसह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत : मालवण-कुडाळ राज्यात आदर्श मतदारसंघ बनवण्याचा आ. निलेश राणे यांचा संकल्प मालवण : गावागावात जनतेला अपेक्षित असलेला विकास साध्य करत असताना मतदार संघात अधिकाधिक विकासनिधी खेचून आणणे हेच आपले…

दिंड्या पताका, टाळ मृदुंगाच्या गजराने कणकवली “विठ्ठलमय”

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी ; पालकमंत्री नितेश राणे यांचा पायी चालत दिंडीत उत्स्फूर्त सहभाग कणकवली : संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वारकारी संप्रदायातर्फे कणकवली शहरातून…

आचरा, कोळंब व मालवण महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र स्थलांतरित होणार

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या मागणीची दखल ; जिल्हा कृषी अधीक्षकांच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना लेखी सूचना मालवण : मालवण तालुक्यातील आचरा, कोळंब व मालवण महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र स्थलांतरित करणेबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, अशा लेखी सूचना सिंधुदुर्ग जिल्हा…

आ.निलेश राणेंच्या उपस्थितीत उबाठाला मालवणात मोठा धक्का ; महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण शिवसेनेत

माजी नगरसेविका नीना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, प्रसाद आडवणकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उबाठाला सोडचिठ्ठी मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी उबाठा गटाला मालवणात मोठा धक्का दिला आहे. उबाठा गटाच्या महिला तालुका समन्वयक…

मंत्री नितेश राणेंचा सत्कार सोहळा उद्या ऐवजी रविवारी…

संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने जातीवाचक वाड्यावस्ती रस्त्यांची नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल नितेश राणेंचा रविवारी ९ नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या वाड्या वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्याशी निगडित नावे देण्याचा…

पालकमंत्री नितेश राणेंचा उद्या नागरी सत्कार

वाडी वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याच्या निर्णयानिमित्त संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने सत्कार कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वाडीवस्त्यांची व २५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून घेण्यात आला. या निर्णयामुळे जातीवाचक वाडीवस्त्यांची व रस्त्यांची…

आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी २.५ कोटींचा निधी प्राप्त

२५/१५ अंतर्गत ग्रामविकास मंत्रालयातून निधी मंजूर मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्रालयातून २५/१५ अंतर्गत कुडाळ तालुक्यासाठी १ कोटी ५० लक्ष तर मालवण तालुक्यासाठी १ कोटी असा एकूण २ कोटी ५० लक्ष एवढा निधी पहिल्या टप्यात मंजूर झाला…

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जयगड, रत्नागिरी बंदरातून काजू निर्यात संदर्भातील…

error: Content is protected !!