कोकणात मोबाइल नेटवर्क इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्या : आ. प्रमोद जठार यांनी वेधले मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी ७ दिवसांत नेटवर्क समस्यांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा : बैठकीत झाला निर्णय मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क व इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्येबाबत बुधवारी मंत्रालयात मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत…








