‘विकसित भारत – जी-राम-जी’ योजनेमुळे ग्रामीण विकासाला मिळणार चालना

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन ; योजनेचा जिल्हास्तरीय जनसंमेलन व कामांचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) योजना 30 जून 2026 रोजी निरसित होऊन दि. 1 जुलै 2026 पासून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी…








