सिंधुदुर्गातील आंबा व काजू नुकसानीची खा. नारायण राणे यांनी घेतली दखल

यंदाच्या नुकसानीची कारणे अभ्यासून पुढील वर्षी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याबाबत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून माहिती मागवली सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर यंदाच्या हंगामात वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे येथील आंबा बागायतदार व शेतकरी…










