उबाठाचा गड ढासळला : माणगावात दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येने भाजपा प्रवेश
मागील दहा वर्षात आमदार, खासदारांकडून कोणतीही विकासकामे नसल्याने उबाठाचे मतदार नाराज ; शाश्वत विकासासाठी भाजपात प्रवेशाचा निर्णय माणगाव भटवाडी, पेडणेकरवाडी, ख्रिश्चनवाडी, सुतारवाडीमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गावातून ८० % मतदान देणार अपेक्षित मताधिक्य द्या ;…